बुधवार, ७ मार्च, २०१२

!! नकळतच !!


नकळत आपण
कुणाच्या आयुष्यात
कधी येऊन जातो अन
प्रेमाच्या गर्द छायेत
नकळत हरवून हि जातो.

नकळत नात्याचं अतूट
बंधनात आपण गुंतले जातो
अन नात्यात्तील सुगंधित ,
प्रफ्फुल्लीत अन सुवासिक
वातावरणात चैतन्यमय
होवून जातो.

कळत नकळतच
काही नाती
जुळल्या जातात अशा
अन आपुलकी, प्रेम, सदभावना
ह्यांनी मन हळूच बहरून जात.

संकेत य पाटेकर
०७.०३.२०१२
!!भावना मनातल्या
कविता माझ्या !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...