एवढंच मनाला सांगायचं....
रिमझिमणाऱ्या पावसाळा का बरं घाबरायंच ? छत्री आहे नं संगीतनं, धो धो बरस, एवढंच आपण म्हणायचं... दीड दमड्या ह्या समस्यांना का बरं भ्यायचं ? दृढ विश्वास आहे नं संगीतनं, बिनधास्त यावं कधीहि , एवढंच आपण म्हणायचं.. रोजच्या जगण्यालाही ह्या का कंटाळायचं ? का उदासवाणि व्हायचं ? जीवन सुंदर आहे. दृष्टिकोन फक्त बदल, एवढंच मनाला सांगायचं.... - संकेत