शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

एवढंच मनाला सांगायचं....

रिमझिमणाऱ्या पावसाळा का बरं घाबरायंच ?
छत्री आहे नं संगीतनं, धो धो बरस, एवढंच आपण म्हणायचं...

दीड दमड्या ह्या समस्यांना का बरं भ्यायचं ?
दृढ विश्वास आहे नं संगीतनं, बिनधास्त यावं कधीहि , एवढंच आपण म्हणायचं..

रोजच्या जगण्यालाही ह्या का कंटाळायचं ? का उदासवाणि व्हायचं ?
जीवन सुंदर आहे. दृष्टिकोन फक्त बदल, एवढंच मनाला सांगायचं.... 

- संकेत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...